Monday, 23 March 2009

झणझणीत मिसळ

झणझणीत मिसळ


Saturday, 14 March 2009

जादू टेक्नॉलॉजीची

जादू टेक्नॉलॉजीची

तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हा वामनचा फोटो एवढया मोठया होर्डिंगवर कसा काय? ही जादू आहे नव्या तंत्रज्ञानाची...


शांतीदूत

<span title="Click to correct" class="transl_class" id="0"><span title="Click to correct" class="transl_class" id="0">महाराष्ट्रात</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="1"><span title="Click to correct" class="transl_class" id="1">गेल्या</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="2"><span title="Click to correct" class="transl_class" id="2">महिनाभरात</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="3"><span title="Click to correct" class="transl_class" id="3">अनेक</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="4"><span title="Click to correct" class="transl_class" id="4">कामांचा</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="5"><span title="Click to correct" class="transl_class" id="5">शुभारंभ</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="6"><span title="Click to correct" class="transl_class" id="6">झाला</span></span>

श्रीलंकन खेळाडूंवर झालेल्या हल्ल्याची निंदा करावी तेवढी कमी आहे. कोणत्याही देशाचे खेळाडू हे शांतीदूत असतात.ते त्या देशाचे प्रतिनिधीत्व करत असतात, त्यांच्यावर असा भ्याड हल्ला करणे अतिरेक्यांनाच जमू शकते. हा क्रिकेटवरही हल्लाच आहे. अतिरेक्यांना खेळ आवडत नाहीत. कारण साफ आहे,खेळाने देशांचे संबंध सुधारतात. अतिरेक्यांना हेच नको आहे. त्यांना विध्वंस हवा आहे भारताने स्वतःची अंतर्गत सुरक्षा पक्की केली पहिजे. भारतातही अशा प्रकारचे हल्ले होउ शकतात. आपण सर्वांनी सावध राहीले पाहिजे..

Saturday, 6 December 2008

गावखडी पूल (रेडी-रेवस सागरी महामार्ग)

सहनशक्ती संपली

सहनशक्ती संपली



गेल्या दोन आठवड्यात देशात जे काही घडते आहे ते फार भयावह आहे. दहशतवादी हल्ल्याने लोकांचा सरकारवरील विश्वासच उडाला आहे. कोणीही यावे आणि हल्ला करुन जावे एवढ सोप वाटतय आता. सर्वसामान्य लोकांची सहनशक्ती संपली आहे. आपला शत्रु देश कधीही या हल्ल्यातील आपला सहभाग मान्य करणार नाही. आता कठोर कारवाईची गरज आहे. विदेशी दबावाला न झुकता स्वतःची रक्षा केली पाहिजे. सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters