Saturday 6 December 2008

गावखडी पूल (रेडी-रेवस सागरी महामार्ग)

सहनशक्ती संपली

सहनशक्ती संपली



गेल्या दोन आठवड्यात देशात जे काही घडते आहे ते फार भयावह आहे. दहशतवादी हल्ल्याने लोकांचा सरकारवरील विश्वासच उडाला आहे. कोणीही यावे आणि हल्ला करुन जावे एवढ सोप वाटतय आता. सर्वसामान्य लोकांची सहनशक्ती संपली आहे. आपला शत्रु देश कधीही या हल्ल्यातील आपला सहभाग मान्य करणार नाही. आता कठोर कारवाईची गरज आहे. विदेशी दबावाला न झुकता स्वतःची रक्षा केली पाहिजे. सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters