Saturday 6 December 2008
सहनशक्ती संपली
सहनशक्ती संपली
गेल्या दोन आठवड्यात देशात जे काही घडते आहे ते फार भयावह आहे. दहशतवादी हल्ल्याने लोकांचा सरकारवरील विश्वासच उडाला आहे. कोणीही यावे आणि हल्ला करुन जावे एवढ सोप वाटतय आता. सर्वसामान्य लोकांची सहनशक्ती संपली आहे. आपला शत्रु देश कधीही या हल्ल्यातील आपला सहभाग मान्य करणार नाही. आता कठोर कारवाईची गरज आहे. विदेशी दबावाला न झुकता स्वतःची रक्षा केली पाहिजे. सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे.
Subscribe to:
Posts (Atom)