Monday 18 February 2008

आज अतिमहत्त्वाचा भारत - श्रीलंका सामना

आज अतिमहत्त्वाचा भारत - श्रीलंका सामना ऍडलेट ओव्हल येथे रंगणार आहे. भारतासाठी हा सामना फार महत्त्वाचाआहे. गेल्या सामन्यात पराभव स्विकारणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास डळमळित आहे. मुनाफ आणि युवराजपूर्ण फिट वाटत नाहीत. हा सामना भारताला जिंकावाच लागेल नाहीतर पुढची वाट बिकट आहे.

भारतीय गोलंदाजी भक्कम स्थितीत आहे, प्रश्न आहे तो फलंदाजीचा. आपली फलंदाजी सातत्याने अपयशी होतेय. युवराजला अद्याप सुर गवसलेला नाही. भारताचा पाच फलंदाज घेउन खेळायचा डावही फसला आहे. आज कदाचितभारत सहा फलंदाजांसह उतरेल.

भारत विजयी होवो हीच प्रार्थना..

No comments:

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters