Monday 25 February 2008

स्मरण स्वातंत्र्य सैनिकांचे (भाग-२)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
(image source - www.bharatian.com/ )


जन्म - २३ जुलै,१८५६ मृत्यू - १ ऑगस्ट, १९२०


स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा करणारे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.

टिळकांनी बंगालच्या फाळणीविरूद्धचा लढा,होमरूल चळवळ,लखनौ करार यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. केसरी , मराठा सारखी वृत्तपत्रे स्वातंत्र्य लढयात महत्त्वपूर्ण ठरली.

टिळकांना साहित्यातही रुची होती त्यांनी लिहीलेली ग्रंथसंपदा.

>आर्यांचे मूळ वसतीस्थान
>
ओरायन
>
गीतारहस्य
>
वेदांचा काळ


No comments:

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters