Monday 14 April 2008

स्वामी विवेकानंद

"दुराग्रह,रक्तपात व पाशवी अत्याचार थांबल्याशिवाय कोणत्याही सभ्यतेचा विकास होणे शक्य नाही. एकामेकांकडे सहानभुतीने पाहिल्याशिवाय कोणतीही सभ्यता डोकेच वर काढू शकणार नाही; अत्यंत आवश्यक अशी ही सहान्भुती निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजे एकमेकांच्या धार्मिक मतांकडे सहानभुतीने पाहणे ही होय "

- स्वामी विवेकानंद
(कुंभकोमण येथिल व्याख्यान)

संदर्भ - तरुणांना आवाहन

No comments:

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters