वाचनिय लेख
आजच्या महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणीत मला एक वाचनिय लेख आढळला. तळागाळाशी संपर्क असलेल्या नेत्यांना नेहमी निर्णयप्रक्रियेतून वगळले जाते आणि हा अन्याय असहनिय झाला की बंडाची निशाण फडकवली जाते. राजकारणात गेली कित्येक वर्षे हीच परंपरा कायम आहे. लेख जरुर वाचा.
लोकप्रियता आणि दरबारी राजकारण
- प्रकाश अकोलकर
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2986195.cms










No comments:
Post a Comment