
Monday, 25 May 2009
Monday, 18 May 2009
सिंग इज किंग
सिंग इज किंग

मनमोहनांना कमजोर म्हणता म्हणता त्यांचे विरोधकच कमजोर ठरले. या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला राहुल गांधी यांनी. राहुलचा जोरदार प्रचार कॉंग्रेसच्या विजयात महत्त्वाचा ठरला. "आम आदमी के बढते कदम हर कदम पर भारत बुलंद" आणि "जय हो" हे नारे मह्त्त्वाचे ठरले. राहुल गांधी यांनी अत्यंत नम्र भाषेत , सामान्य भारतीय माणसाच विचार करुन प्रचार केला. त्यांनी तरुण लोकांची एक ब्रिगेड तयार केली. कॉंग्रेसच्या या विजयाने डाव्यांचे महत्त्व संपुष्टात आले आहे. देश पुन्हा एकदा स्थिरतेकडे चालला आहे. याचा फायदा देशाला निश्चितच होइल.
पक्षीय बलाबल | |
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस | 206 |
भारतीय जनता पार्टी | 116 |
समाजवादी पार्टी | 23 |
बहुजन समाज पार्टी | 21 |
तृणमुल कॉंग्रेस | 19 |
द्रवीड मुन्नेत्र कळघम | 18 |
पक्षीय बलाबल - महाराष्ट्र | |
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस + | 25 |
भारतीय जनता पार्टी+ | 20 |
पक्षीय बलाबल - उत्तर प्रदेश | |
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस + | 26 |
भारतीय जनता पार्टी + | 10 |
समाजवादी पार्टी | 23 |
बहुजन समाज पार्टी | 20 |
Labels:
महाराष्ट्र,
माझा भारत,
राजकारण,
राष्ट्रवाद
Subscribe to:
Posts (Atom)